Breaking newsकर्नाटकराजकीयसामाजिक

योद्धा न्यूज!! कर्नाटक रिक्षा चालक सुरक्षा संघ हुबळी यांच्या वतीने आज शनिवार दिनांक 3 मे 2025 रोजी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी यांना नवीन रिक्षा परवाना बंद करावा आणी परमिट मर्यादा 16 किलोमीटर रद्द करून पूर्ण जिल्हा परवाना मिळावा असे निवेदन देण्यात आले

प्रतिनिधी किरण पाटील मामा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष

कर्नाटक निपाणी प्रतिनिधी किरण पाटील मामा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष

माननीय जिल्हाधिकारी बेळगाव यांना निपाणी शहर मध्यवर्ती रिक्षा चालक-मालक संघटना संलग्न राष्ट्रीय रिक्षा टॅक्सी बस ट्रान्सपोर्ट फेडरेशन न्यू दिल्ली संलग्न उत्तर कर्नाटक रिक्षा चालक सुरक्षा संघ हुबळी यांच्या वतीने आज शनिवार दिनांक 3 मे 2025 रोजी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी यांना नवीन रिक्षा परवाना बंद करावा आणी परमिट मर्यादा 16 किलोमीटर रद्द करून पूर्ण जिल्हा परवाना मिळावा असे निवेदन देण्यात आले


निपाणी तालुका परिसर मध्ये गेली 15 ते 20 वर्ष रिक्षांना मिळणारा परवाना म्हणजेच परमिट बंद केले गेले नसल्यामुळेशहरातील असणाऱ्या लोकसंख्येच्या पेक्षा अमर्याद रिक्षांची संख्या बऱ्याच पटीने वाढलेली असून सध्या कार्यरत असणाऱ्या रिक्षा चालकांचा व्यवसाय मोडकळीस आलेला असून त्यांचा दैनंदिन व्यवहार उपजीविका करणे रिक्षाचे कर्ज फेडणे घर खर्च मुलांचे शिक्षण आणी इतर खर्च करणे कठीण होत असून येणाऱ्या नवीन रिक्षाना रिक्षा थांबा करणेस जागेचाही गंभीर प्रश्न असून वारंवार शहरातील वाहतूक वाढत असून त्यामध्ये रिक्षाची संख्या जास्त दिसत असून माननीय जिल्हाधिकारी बेळगाव यांनी या निवेदनाचा गांभीर्याने विचार करून नवीन रिक्षा परवाने थोड्या दिवसा करता बंद करावेत ही आमच्या निपाणी शहर मध्यवर्ती रिक्षा चालक-मालक संघटनेची आणी निपाणी परिसरातील इतर रिक्षा चालकांची विनंती असून तसेच आता जो निपाणी तालुका मध्ये निपाणी शहरात परिसर मध्ये रिक्षा वेवसाय करत असलेल्या रिक्षाना फक्त आणी फक्त 16 किलोमीटरच रिक्षा परवाना परवीन मिळतो ही 16 किलोमीटर ची परमिट परवाना मर्यादा रद्द करून पूर्ण बेळगाव जिल्हा रिक्षा परवाना हा पूर्ण बेळगाव जिल्ह्यासाठी रिक्षांना परमिट मिळावे अशी आमची बऱ्याच दिवसापासूनची मागणी असून

त्या मागणीचा माननीय जिल्हाधिकारी यांनी गांभीर्याने विचार करून आम्हा गरीब कर्जबाजारी रिक्षा चालकांना न्याय मिळवून द्यावा ही विनंती आहे रिक्षा हा गरिबांचा रथ मानला जातो बरेच गरीब लोक रिक्षातूनच प्रवास करत असतात आणि रिक्षा प्रवासा सर्वसामान्य लोकांना परवडणार असल्यामुळे आणि प्रवाशांच्या सोयीचा असून सर्व प्रवासी यांच्या वरच रिक्षा चालक यांची दैनंदिन उपजीविका होत असल्यामुळे सध्या प्रमाण पेक्षा जास्त रिक्षा शहर परिसर मध्ये वाढत असून वेवसाय होणे कठीण झाले असून परमिट मर्यादा कमी असल्यामुळे इतरत्र जाऊन रिक्षा वेवसाय करणे कठीण होत असल्यामुळे मा सरकारने याचा गांभीरणी विचार करावा आणि परमिटची मर्यादा लवकरात लवकर जिल्हा परवाना म्हणून घोषित करावी आणि नवीन रिक्षाना मिळणारे प्रमाणे त्वरित बंद करावे ही आम्हा सर्व सामान्य गरीब रिक्षा चालक यांची कळकळीची विनंती आहे


यावेळी मा गजानन खापे अध्यक्ष राष्ट्रीय रिक्षा टॅक्सी बस ट्रान्सपोर्ट फेडरेशन कर्नाटक राज्य आणी अध्यक्ष निपाणी शहर मध्यवरती रिक्षा चालक मालक संघटना उपाध्यक्ष श्री प्रवीण झळके श्री अब्दुल मेस्त्री दुबईवाले सेक्रेटरी श्री दीपक जोतावर संचलक श्री सुरेश टिळे उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button